वारंवार वीज गेल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो त्यासाठी रमजान महिन्यात रोड सेटिंग करू नका

 

उषा पानसरे मू. का, संपादक असदपूर मो.9921400542

दिनाक 8 एप्रिल जामनेर

जामनेर येथे वारंवार वीज गेल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो रमजान महीण्यात तरी रोड सेटिग करू नये असे निवेदन वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांना मुस्लिम समाज आणि काही मुस्लिम संघटनांतर्फे
निवेदन देण्यात
पवित्र रमजान महिना सुरू असताना रोड सेटिंग मुळे, नागरिकांना त्रास सहन करावा लागतो वारंवार वीज गेल्याने नागरिक संताप व्यक्त करत होते, गांधी चौक पासुन बिस्मिल्ला नगर मदनी नगर या भागांची समस्या, दिवसें दिवस, वाढत आहे वीज पुरवठा खंडित होत आहे, मुस्लिम समाजाचे उपवास, सुरु असतांना त्यांना फार त्रास सहन करावा लागते, यासाठी मुस्लिम समाजाचे काही नेते कार्यकर्ते समाज सेवक यांनी निवेदन दिले, रमजान महिन्यात रोड़, सेटिंग करू नका, जामनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, किरण शिंदे यांनाही संपर्क साधले, तहसीलदारांना ही निवेदन देण्यात आले.यावेळी नगरसेवक रिजवान शेख, डॉक्टर इम्तियाज नगरसेवक अनिस शेख, खालील भांजा, जावेद मुल्लाजी, अबुल आला, शराफत अली. इकबाल खान, जुबेर शेख
साबीर ठेकेदार, नूरु शेख,जमील,
विलास राजपूत, पत्रकार इम्रान बबलू, पत्रकार अलियार खान,
शरीफ मंसूरी, जलील शेख, मोहम्मद इमरान, मुसा पिंजारी, नसीम शेख, समीर खान, हारुन शेख, आजहर शेख, पत्रकार इम्रान खान, जोहब खान, एल. एस. खान ,अहेफाज़ मुल्लाजी,
नासीर शेख,शेख रउफ,
जुबेर शेख, शकील भाई ,खुदाई खिदमतगार फलाई तनजीम, पद अधिकारी, सदस्य,उपस्थित होते.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे अमरावती

Leave a Comment