नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका

0
237

कचरा , कंपोस्ट डेपोचे नियोजन शुन्य, महसूल विभाग
शहरवासीयांना न्याय देतील का?

हंसराज उके अमरावती
====================
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत नेहमीच कोणत्या ना कोणत्या नेहमीच चर्चेत असते आणि आता सन
२०१५ पासुन पहिल्या निवडणूक
राजकारण,कहि खुशी कही गम
चे राजकीय लोकसेकाने आप आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठा मिळवून पहील्याच पंचवार्षिक मध्ये नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतला
दोन नगराध्यक्ष वेगवेगळ्या पक्षाने
दिले पण नगरपंचायत वाशियांचे
किती भाग्य कि गेले पाच वर्षांपासून आपल्या देशाचे पंतप्रधान सबका साथ सबका विकास पण विकास सोडाच गेले
पाच वर्षाच्या कालावधीत शहर वाशियांच्या मुलभूत अधिकारा पासुन कोसो दुर ठेवल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे गेले पाच वर्षांपासून आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे पण कचरा व्यवस्थापन आजच्या तारखे पर्यंत सुध्दा शुन्य प्रगती पथावर असल्याचे जन लोकांमध्ये चर्चेचा विषय चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक कचरा, कंपोस्ट डेपोचा प्रश्र जैसे थे प्रलंबित नग
रपंचायत मध्ये धुळ खात पडलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा खेळ एका प्रकारे सुरू आहे व निवार्याबाबत बोलताना नागरिक
रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना , छबरी आवास योजनेंतर्गत घरकुल योजना बर्याच कुटुंबापर्यत पोहोचले नसल्याचे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या कचरा कंपोस्ट डेपोचा प्रश्र्नाकडे मा. जिल्हाधिकारी नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत कडे लक्ष देतील का? नागरिकांना न्याय मिळवून देतील अशी चर्चा जनसामान्य नागरिका मधे होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here