पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

  Ravikanttupkar:मुंबई, मंत्रालयात कृषी प्रधान सचिव श्रीमती जयश्री भोज यांची भेट घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील पिकविम्यापासून वंचित राहलेल्या पात्र-अपात् शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा देण्यासाठी कंपनीला बाध्य करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. आपण सातत्याने केलेल्या आंदोलन व पाठपुराव्यामुळे AIC पिकविमा कंपनीने सन 2023 च्या खरीप हंगामातील पात्र 2 लाख 24 हजार 482 शेतकऱ्यांच्या खात्यावर 138 … Continue reading पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)