टीम इंडियाला टाळावे लागेल 2019 इतिहासाची पुनरावृत्ती अखेर इंग्लंड ठरलेला अडथळा / cricket

0
178

 

वर्ल्ड कप 2013 मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत पाच सामने जिंकले आहेत असावा सामना गत विजेता इंग्लंडविरुद्ध आज लखन मध्ये होणार आहे तर या भारताने सर्वच सामने जवळपास एकतर्फी जिंकले आहेत

असे कामगिरी करताना भारताने 2019 मध्ये झालेला वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवातीला केली होती तेव्हाही भारताने पाच सामने जिंकून मात्र आता या इंग्लंड भारताचा विजय रथ रोखू शकणार काय 2019 मध्ये त्यांनीच भारताला पराभूत केले होते.

हे सत्य यंदाचे हे वर्ल्ड कप स्पर्धेत धमाकातदार सुरुवात केली होती परंतु त्यानंतर हे अफगाणिस्तान पाकिस्तानला धूळ चारोळी या बांगलादेश नंतर न्युझीलँड ला सुद्धा पराभूत केले होते.

आता रविवारी भारताचा सामना इंग्लंड से होणार असून हा सहावा सामना असणार आहे विजय असं भारतात सेमी फायनल मध्ये जागा निश्चित करू शकतो तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडचे सेमी फायनल चे सरतीतून बाहेर पडता येणार आहे.

भारताने पहिला दोन सामन्यात दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाला नमवले होते होता यानंतरचा न्यूझीलंड विरुद्ध सामना पावसाने रद्द झाले आहे तर पाकिस्तान अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज ला आहे पराभवाचे धूळ चारली होती पाच सामने भारताने परंतु त्यानंतरही भारताचे इंग्लंड पडली आणि तिथे एकटेच धावांची टीम इंडियाला पराभूत व्हावं लागला.

या 2019 सारखेच 2023 मध्ये दिसते अखेर भारताची विजय घोडदौड सुरू असून आता इंग्लंडचे सामना होणार आहे या इंग्लंड यजमान होता तर आता भारत आहे आकडेवारी पहिली तर भारतीय चाचांचे धागधोक वाढू त्यामुळे भारतीय संघ 2019 चे पुनरावृत्ती अखेर टाळण्याचे प्रयत्न असेल सध्या या भारताचा संघ फार्मूला मध्ये आहे इंग्लंडच आव्हान जवळपास संपुष्टात आला आहे / cricket

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here