जनतेस अवाहन करण्यात येते – सुबोध सावजी

      कोरोना जर थांबवायचा असल्यास कोणत्याही प्रकारचे लहाण मोठे व्यापारी फेरीवाले आपल्या गावात फिरत असताना मास्क न लावता व्यापार करत असल्यास त्यांचे नांव व गावाचे नावासह फोटो पाठवा. व्हाट्सप नम्बर 9527338993 वर पाठवा आपला कोरोणा योध्दे असा सत्कार करण्यात येईल. सहकार्याची अपेक्षा सुबोधभाऊ सावजी माजी राजयमंत्री महसूल गृहनिर्माण वस्रोद्योग माजी पालकमंत्री अकोला बुलङाणा … Read more

शेतकरी विरोधी अध्यादेश बाबद तीव्र निदर्शन आंदोलन

  गजानन सोनटक्के जळगाव जा जळगांव (जा) :- अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संपूर्ण भारतात दिनांक 25 सप्टेंबर 2020 ला आंदोलन करण्यात आली.त्याच संदर्भाने अखिल भारतीय किसान सभा जळगांव जामोद तालुकाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड मोठी नारेबाजी करीत तालुक्यातील शेतकरी वर्गाने निदर्शने केली.सरकारने पारित केलेल्या 3 विधेयकाला किसान सभेचा विरोध … Read more

डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात ‘स्वाभिमानी’ने डोणगाव येथे केली शेतकरी विरोधी विधेयकांची होळी..

  डोणगावमध्ये आंदोलनाची पहिली ठिणगी.. पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके संसदेमध्ये पारित केले. या विधेयकांना देशातील शेतकऱ्यांमधून विरोध होत आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे नेते मा.राजू शेट्टी व मा.व्ही.एम.सिंग यांनी दि.25 सप्टेंबर रोजी देशभर या विधेयकांच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात डोणगावमध्ये पडली … Read more

सलग चौथ्या दिवशीही उपोषण चालूच

  गजानन सोनटक्के जळगाव जा दि 22 सप्टेंबर पासून अतिक्रिमित टपऱ्या काढाव्या ही मागणी रेटून धरत सूनगाव येथील मोहनसिंह राजपूत व इतर चार यांचे ग्रामपंचायत समोर चालू असलेल्या उपोषणाला आज चौथा दिवस उजळला आहे टपरी धारकांना ग्रामपंचायत मासिक सभा 20 ऑगस्ट च्या ठरावानुसार नोटीस ग्रामपंचायत प्रशासनाने बजावली आहे व नंतर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा … Read more

जळगाव जामोद पंचायत समितीचा स्तुत्य उपक्रम…

  गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- जळगाव जामोद पंचायत समितीच्या 5% शेष फंडातून फंडातून 48 दिव्यांगांना प्रत्येकी एक हजार रुपयाचा भारतीय स्टेट बँकेचा चेक दिनांक 23 सप्टेंबरला जळगाव जामोद येथील पंचायत समिती कार्यालया मधून देण्यात आला. दिव्यांग बांधवांना या कोरोना महामारी मध्ये आर्थिक पाठबळ म्हणून प्रत्येकाला एक हजार रुपयाच चेक पंचायत समिती प्रशासनाकडून मदत स्वरूप दिव्यांग … Read more

संपूर्ण संग्रामपूर शहरात खेकळा मशिनद्वारे केली सॅनिटायजर फवारणी

  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केला संग्रामपूर मित्र परिवाराने नवीन उपक्रम आज दि.23 सप्टेंबर 2020 रोजी संग्रामपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरात खेकळा मशिनद्वारे प्रमुख रस्ते सार्वजनिक ठिकाणे,धार्मिक स्थळे, बस स्टँड,गर्दीच्या ठिकाणावर प्रत्येक वार्डात मेन गल्लीत सॅनिटायजर फवारणी करण्यात आली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असे अनेक प्रकारचे उपक्रम संग्रामपूर मित्र परिवाराने घेतलेले आहेत.सामाजिक उपक्रमांत संग्रामपूर मित्र परिवार … Read more

अतिक्रमण हटविण्यासाठी परस्परविरोधी उपोषण दोन गट एकमेकांसमोर एकाच जागी उपोषणास बसले या प्रकरणी तोडगा काढण्यास प्रशासन अपयशी येथील घटना…

  गजानन सोनटक्के तालुका प्रतिनिधी जळगाव जा दिनांक 22 सप्टेंबर/ जळगाव जामोद तालुक्यातील जय भवानी चौकातील टपऱ्याचे अतिक्रमण उचलण्यासाठी वार्ड क्रमांक 2 व 3 मधील मोहन सिंह राजपूत श्रीमती गीता बाई बैस किशोर वंडाळे व सविता वंडाळे यांनी त्यांच्या घरासमोरील तीन टपऱ्या उचलण्यासाठी प्रथम तक्रार अर्ज दिनांक 17 ऑगस्ट व 15 सप्टेंबर ला सुनगाव व … Read more

मातंगपुरी परिसरातील नागरिक चार वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत.

  तहसील कार्यालय शेगाव येथे मातंगपुरी परिसरातील खाजगी मालमत्ता धारक 51 कुटुंबाना नोटीस देऊन हजर राहण्याचे प्रशासनाने कळविले होते. त्या निमित्याने सर्व खाजगी मालमत्ता धारक उपस्तित होते. मातंगपरी पुनर्वसन होऊन चार वर्ष उलटून गेले तरी सुद्धा.अद्याप पर्यंत मातंगपुरी परिसरात राहणाऱ्या खाजगी व प्रशासना च्या नजरेत असलेले अतिक्रमण धारक कुटूंबाना देऊ केलेला जागेचा मोबदला मिळाला नसून.मातंगपुरी … Read more

वादळी पावसामुळे पीक नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ मदत जाहीर करा- प्रा. मोहन रौंदळे यांची मागणी

  संग्रामपूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस सुरू आहे. आणि या पावसाचे प्रमाण सतत वाढत असल्यामुळे आणि अतिवृष्टी सदृश्य वातावरण असल्यामुळे मका, सोयाबीन,कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच दुबार तिबार पेरणी करून शेतकरी दुष्काळात सापडला आहे त्यात सततच्या पावसामुळे मुंग, उळीद पिकाचे नुकसान झाले असून आता मका, सोयाबीन चे पण … Read more

बकरीला वाचवताना पाण्यात तिघे जनांनी घेतली उड़ी एकाचा मृत्युदेह सापडला

  मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण सतत पाऊस सुरु असल्याने नदी नाले ला मोठ्या प्रामानात पुर आलेला आहे नदीकाठाने चरत असलेली बकरी पुराच्या पाण्यात पडल्याने तिला वाचवण्यासाठी प्रवाहात उडी घेतलेले तिघे जण वाहून गेले आहेत. ही घटना खामगाव तालुक्यातील माक्ताकोक्ता गावी सोमवारी (दि. २१) घडली. यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील नदीनाले दुथडी … Read more