माझ्या पतीने आत्महत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू, त्यांचे खासगी सचिव, तहसीलदार, ठाणेदार, बिट जमादार हे जबाबदार राहतील, अशी तक्रार संबंधित शेतकऱ्याची पत्नीने शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात दिली आहे.

    अमरावती : अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील विजय सुखदेव सुने (वय 40 वर्षे) हा शेतकरी सोमवारी (11 जानेवारी) रात्रीपासून बेपत्ता आहे. आत्महत्येच्या उद्देशाने घर सोडत असल्याची चिठ्ठी सापडली सोबतच मोबाईल फोनही घरीच असल्याचं समोर आलं आहे. चिठ्ठीत पोलिसांच्या सततच्या धमकीने वैतागल्याचा उल्लेख आहे. माझ्या पतीने आत्महत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू, त्यांचे खासगी … Read more

परतवाडा घटाग मागेबंद पडलेल्या बस फेऱ्या नियमित पने सुरू करा _ कुणाल ढेपे

  गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना (कोविड_ 19) माहामारीमुळे परतवाडा बस स्थानकातुन घंटाग मार्ग चिखलदरा पर्यंत येणे जाने करणाऱ्या सर्व फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या . आता शाळा महाविद्यालांत चालू झाल्या मुळे त्या मागेवरील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक नियमित प्रवास करावा लागतो . मात्र घंटाग मार्ग वरील बसेचच्या फेऱ्या बंद असल्या मुळे नियमित प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेस … Read more

विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मार्कशीट उपलब्ध करून घा _ कुणाल ढेपे

  नुकत्याच ऑनलाईन पद्धतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडल्या ऑनलाईन पद्धतीने झालेल्या परीक्षांचे निकाल लागले असून समोरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकरता विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळवण्यासाठी मात्र विद्यापीठात पायपीट करावी लागत आहे, बहुतांश विद्यार्थ्यांचे निकाल रोखल्या गेले असून मार्कशीट मध्ये चुकांचे प्रमाण सुद्धा प्रचंड आहे मार्कशीट मधील चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यातील … Read more

कुणाल ढेपे यांच्या बॅकलॉग परीक्षा संदभातील मागणीला यश.

  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ च्या नॉन फायनल इअर इतर बॅकलॉग च्या परीक्षा च्या सारख्याच पद्धती घ्याव्यात यासाठी नोव्हेंबर महिन्यात युवा नेते कुणाल ढेपे यांचा वतीने मा.प्रा.राजेश सर जयपूर सर यांना निवेदन सादर केले होते कुणाल ढेपे यांच्या निवेदन दाखल घेउन विद्यापीठ परिषेदच्या बैठकीत या निवेदनावर सखोल चर्चा करून नॉन फायनल इअर सारख्याच घ्याव्यात या … Read more

आ.रवी राणांचे जेलमध्ये अन्नत्याग तर खा.नवनीत राणांचे जेलबाहेर धरणे आंदोलन 

  अमरावती :-  सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष नेते सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाही. अशातच आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी रास्तारोको आंदोलन केले होते. रास्तारोको आंदोलन करणाऱ्या रवी राणा यांना अमरावती पोलिसांनी अ.टक केलं आहे. ऐन दिवाळीतील आजचा महत्वाचा … Read more