सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व पिकवीमा मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन – प्रसेनजीतदादा विचारमंच चा ईशारा…

  गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे व सोयाबीन पिकावर आलेल्या रोगराईमुळे सोयाबीन पिकावर प्रचंड परिणाम होऊन उत्पादन अत्यंत कमी होत आहे. आता चालू असलेल्या सोयाबीन काढनी दरम्यान लक्षात येते की, एकरी ५० किलो ते २ क्विंटल सोयाबीन उत्पन्न होत आहे. या उत्पादनात शेतकऱ्यांचा शेतीसाठी लागलेला खर्च सुद्धा निघत नाही. गेल्या कित्येक वर्षापासून … Read more

उमेदच्या महिलांचा गावागावात एल्गार… जिल्हा मुख्यालयी परवानगी नाकारल्याने प्रत्येक गावात केले आंदोलन…

  संभापुर/ खामगाव – उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियानातील महिलांच्या आज जिला मुख्यालयी होणाऱ्या मुकमोर्चाला शासनाने परवानगी नाकारल्याने ह्या महिलांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात उमेद च्या खाजगिकरणाच्या संदर्भात सरकार च्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत एल्गार पाहायला मिळाला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियानाचे खाजगीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला असून सरकार च्या या निर्णया विरोधात आज … Read more

जळगांव (जा ) – 32 वे उपवर माळी युवक युवती परिचय संमेलन 3 जानेवारी 2021ला. जळगांव (जामोद) व संग्रामपुर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळ जळगांव यांच्या वतीने उपवर युवक युवती परिचय संमेलन संदर्भात

  सुरेश गोंड जळगाव जामोद शहर प्रतिनिधी कृष्णरावजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र जळगांव जामोद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विविध विषयांवर चर्चा करून, सदर बैठकीत परिचय संमेलन रविवार दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी कृषी विज्ञान केंद्र जळगांव ( जा) येथे घेण्याचे ठरविले. मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले मंडळ जळगांव जामोद यांच्या … Read more

क्रांती क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने खेळाडूंना साहित्य वाटप

  अजहर शाह मोताळा तालुका प्रतिनिधी कोरोना काळात जोपासली सामाजिक बांधिलकी बुलढाणा :- जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले असुन जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले असुन कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार युद्ध पातळी वर कार्य करीत आहे असे असतांना कोरोना ला आपल्या पासुन दूर ठेवण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्याचा सल्ला डॉक्टर … Read more

बोडखा येथील हतबल शेतकऱ्याने सोयाबीनच्या 15 एकराच्या उभ्या पिकात फिरवला ट्रॅक्टर !

  भाजपा पदाधिकार्याचे शासनाविरोधात निषेध व घोषणाबाजी संग्रामपुर तालुक्यातील  बोडखा येथील महादेव आगरकर यांच्या बोडखा शिवारात १५ एककर शेतावर परतीच्या पावसाने बहरलेले सोयाबीन झाडांना शेंगा भरल्याच्या नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची घोर निराशी झाली सोयाबीन उत्पादन खर्च निघत नसून शेतक-यांनी 15 एक्करातील नैराश्य पोटी उभ्या सोयाबीन पिकात ट्रक्टर रोट्याव्हेटर फिरविले सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असुन … Read more

जळगाव जामोद शहर या परिसरात सर्रास अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उत.आला आहे हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी

    जळगाव येथील सावन साहेबराव वानखडे भीम आर्मी शहराध्यक्ष व कार्यकर्ते जळगाव जामोद पोलिसांना निवेदन देऊन मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे जळगाव जामोद शहर परिसरात सट्टा पत्ता दारू मटका गुटका पोलीस दूरक्षेत्राचे हाकेच्या अंतरावर हे अवैध धंदे चालतात याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे भीम आर्मी शहराध्यक्ष यांच्या वतीने दिलेल्या … Read more

नाशिक येथे मेडिकल टुरिझम हब निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री छगन भुजबळ पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘ट्रु केअर’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

  सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी पर्यटन, कृषी, चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधासाठी नाशिक जिल्हा संपूर्ण राज्यात ओळखला जातो. त्या बरोबरच नाशिक आता चांगल्या आरोग्य सुविधेसाठीही ओळखला जातो. भविष्यात उत्तम व वाजवी आरोग्य सुविधांसाठी जगातून लोकांनी नाशिकला येणे पसंत करावे यासाठी ‘मेडिकल टुरिझम हब’ निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा … Read more

शेतकऱ्यांचे तहसीलदार यांचेमार्फत पालकमंत्री यांना निवेदन

    गजानन सोनटक्के जळगाव जा सोयाबीन ,मका ,कपाशी इत्यादी पिकाचा नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे बाबत तसेच पिक विमा मिळणेबाबत खेर्डा येथील शेतकऱ्यांनी दिले तहसिलदारामार्फत पालकमंत्र्यांना निवेदन यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन ,मका ,कपाशी या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे ,ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सोयाबीन भरण्याच्या काळ असताना पावसाच्या सतत येण्यामुळे सोयाबीन झाडाची … Read more

एक महिना उलटूनही जळगाव ते जामोद रोडच्या तक्रारीवर सुस्तावलेल्या सार्वजनिक बांधकामविभाग यांचेकडून कोणतीच दखल नाही

  गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव ते जामोद या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून चालू होते या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता तसेच भ्रष्टाचार बोळकावल्याने या रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे तसेच हे काम करताना ठेकेदाराने व बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालू होते यामध्ये जळगाव ते सुनगाव या सहा किमी … Read more

संग्रामपूर शहरात भगत प्लास्टिक यांचे कंत्राट सुरळीत चालू ठेवा -600 नागरीकांनी सह्या करून दिले मुख्याधिकारी यांना निवेदन

  संग्रामपूर शहरात भगत प्लास्टिक द्वारे होत असलेल्या घनकचरा व व्यवस्थापन काम योग्य व्यवस्थितरित्या चालू असण्याबाबत संग्रामपूर शहरातील 600 नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन नगरपंचायत मुख्याधिकारी यांना देण्यात आले. गेल्या 21ऑगस्ट 2020 पासून संग्रामपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम भगत प्लास्टीक यांना नगरपंचायत अंतर्गत देण्यात आले आहे त्या दिवसापासून संग्रामपूर शहराचा कायापालट झालेला आहे.सर्वीकडे भगत प्लास्टिक आणि … Read more