बुलढाणा जिल्ह्यातील शहापूर,खेटरी, शिरपूर, पिंपळखुटा, चांगेफळ,चतारी, चांदणी या बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील शेता साठी व गावासाठी गेल्या 2006 पासून रास्ता नसल्या कारणामुळे हजारो एकर शेती चे नुकसान होत आहे मजुराला व गावकरी लोकांना जाण्या साठी रास्ता नाही..
वारंवार गावाच्या वतीने निवेदन व ग्रामपंचायत च्या वतीने ठराव देऊन सुद्धा अद्याप पर्यंत मागणी पूर्ण झाली नाही