इंडियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचा व बँकेच्या अधिकार्या मनमानी कारभार बँकेच्या खातेदारांचा पैसा. अन,खातेदारच चोर का? बँकेच्या खातेदारामधे चर्चेचा विषय

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
====================
सरकार नेहमी मोठ्या वाज्यागाद्यत सरकार शेतकर्यांच्या
पाठीशी खंबीरपणे उभे आहे पण
या उलट अशी म्हणायची वेळ आली शेतकर्यावर व सामान्य खंजीर घेऊन उभे आहे नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील पापळ या
गावामध्ये गेले अनेक वर्षांपासून इल्हाबाद बँकेची शाखा होती पण
केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार या बँके नामकरण होऊन एक वर्षे पुर्ण होऊन सुद्धा या बँकेचा नियमित एकच प्रश्न राहतो तो बँकेचे साफ्टवेअरचे काम चालु आहे नेटवर्क लिंक नाही पण ग्रामीण भागातील अनेक गावे बँकेला जोडलेले आहे व खातेदारा सुद्धा हजारोंच्या वर
आहे .पण बँकेच्या खातेदाराना
कुठल्याही सुविधा या बँकमधे नाही उलट ग्रामीण भागातून गावा गावा मधून येणाऱ्या बँकेच्या खाते
दाराला बँकेच्या अधिकारी शेतकरी व सामान्य लोकांना अपमानास्पद वागणूक देऊन अरेरावीची भाषेत बोलतात त्यामुळे शेतकऱ्यांन सामान्य लोकांच्या पैस्याच्या ठेवीवर
बँकचे व्यहार असुन सुद्धा सामान्य लोकाची पिळवणूक या बँकेच्या शाखा व्यवस्थापक अधिकार्या होत असल्याची चर्चा लोका मधे दिसून आले व शासणाच्या विविध योजनाचे लाभार्थ्यांना वेळेवर पैसा मिळत नाही. संजय गांधी निराधार ,श्रावण बाळ ,इंदिरा गांधी निराधार योजनेचा पैसा काढण्यासाठी लाभार्थी गेले असता लाभार्थ्यांला पैसे काढण्या करिता विड्राल शिल्फ भरण्यासाठी बँकेत कुठल्याही प्रकारची सुविधा नसुन उलट त्या
लाभार्थ्यांना एजंट कडुन विड्राल
भरून आणायला सांगितले जाते व त्या एजंटला २०रुपये प्रति लाभार्थ्यांना द्यावे लागते घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा शासणाने खात्यावर एका वेळेत कुठल्याही परिस्थितीत पैसे दिले जात नाही शेतकऱ्यांना व सामान्य खातेदारच सोडूनच द्या
नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील
पापळ हे गाव भाऊसाहेब पंजाब राव देशमुख भारताचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री यांची जन्म भुमी असुन शेतकऱ्याना न्याय देईल तरी कोण अशी चर्चा अशी सामान्य लोकांनमधे सुरू आहे अशावेळी विदर्भ शेतकरी संघर्ष समिती पदधिकार्याने आमच्या प्रतिनिधी कडे मोबाईल संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की एका आजोबाचे नातेवाईक दवाखान्यात भरती आहे व मला पैस्याची आजच गरज आहे बँक अधिकार्यांनी आजोबा ला नेटवर्क लिंकचे निमित्त सांगुन मोकळे केले पण त्या दवाखान्यात असणाऱ्या रुग्णाचे काय ? खातेदारांचा पैसा खातेदारालाच मिळत नसेल तर आम्हाला इंडियन बँकेचा फायदा काय बँकेचे ग्राहकांचाच पैसा आणि बँकेचे ग्राहकच चोर का?बँकेच्या ग्राहकामधे चर्चेचा विषय सुरू आहे.

Leave a Comment