राज्यपालांचा घेतला समाचार; राज्यपाल होता म्हणून सोडलं नाहीतर… – नाना पटोले

0
352

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

राज्याचा राज्यपाल आपल्या सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या विषयी बेताल वक्तव्य करून अपमानित करणाऱ्या राज्यपालाला केंद्राने तात्काळ काढून टाकल असत .. राज्यपाल होता म्हणून… नाहीतर… अस म्हणत पुन्हा एकदा नाना पटोलेंनी राज्यपालांचा समाचार घेतला आहे. केंद्रांच सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.. असेही नाना पटोले म्हणाले..
राज्यपालांवर छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची टीका..

महात्मा फुले दाम्पत्यांवर टीका करण्यापूर्वी राज्यपालांनी पदाची गरिमा राखावी अन्यथा त्यांच्यावरही टीका होणार- भुपेश बघेल, मुख्यमंत्री महात्मा फुले दाम्पत्यांवर टीका करण्यापूर्वी राज्यपालांनी त्यांच्या पदाची गरिमा राखावी अन्यथा त्यांच्यावरही टीका होईल. असे वक्तव्य छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी केली आहे. ते बुलडाणा जिल्ह्यात शेगावात आयोजित ओबीसी समाज अधिकार संमेलनात बोलत होते. राज्यपालांनी केवळ महात्मा फुलें दाम्पत्यांचा अपमान केला नाही तर त्यांच्या आई वडिलांचा देखील अपमान केला असल्याची टीका बघेल यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here